GHOST STORY : पंचवटी लेणीमध्ये एकदा गेलेला माणूस परत येत नाही???READ NOW

Ghost Story in Marathi

ghost story Anjaneri hills haunted
Anjaneri Hills-अंजनेरी पर्वत

अंजनेरी पर्वत हे नाशिकमधील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणाचे नाव रामायणाशीदेखील जोडले गेलेले आहे.
मात्र संध्याकाळ होताच लोक इथे एकटे जाण्यास घाबरतात या ठिकाणाहून विचित्र आवाज येत असल्याचे लोक सांगतात.
लोकांच्या मते काही वर्षांपूर्वी काही लोक येथे फिरायला गेले होते परंतु ते परत आले नाही या घटनेनंतर संध्याकाळी कोणी इथे जात नाही.
पंचवटी लेणीच्या बाबतीत देखील असेच असल्याचे म्हटले जाते इथे गेलेले लोक देखील परत आलेले नाहीत आणि या दोन्ही घटना अद्याप गूढ असल्याचे समजले जाते.

Leave a Comment

Balenciaga apologize for ad campaign featuring children Best Phones Under 20000 in India (4th December 2022) Moving In With Malaika: Actress to interact with the audience Reliance Digital December Discount Sale LIMITED TIME OFFER Sundar Pichai awarded with Padma Bhushan Things about India’s first vertical lift sea New Pamban bridge Nora Fatehi draws flak for holding Indian flag upside down at FIFA Rashmika Mandanna Banned In Karnataka GHOST STORY : नाशिक मधील स्मशानभूमीतून येतात रडण्याचे, ओरडण्याचे आवाज Ruturaj Gaikwad Hits 7 Sixes In An Over